धूळपेरणी| मराठीकविता| बालभारती |इयत्ता चौथी

 ||धूळपेरणी||

शेतकरी उन्हाळ्यामध्ये शेतात पाऊस पडण्यापूर्वी जी पेरणी करतो त्यास धूळपेरणी असे म्हणतात.शेतकरी पाऊस येईल या आशेवर दरवर्षी धूळ पेरणी करत असतो आणि शेतकऱ्याच्या आशेला जागून निसर्ग देखील त्याच्या मदतीला धावून येत असतो आणि या धरतीवरती पाऊस पाडत असतो. परंतु कधीकधी पाऊस पडत नाही.नंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या विचारांचं काहूर उठतं त्याचे आपसूकपणे वर्णन धूळपेरणी या कवितेमध्ये करण्यात आलेले आहे. या कवितेचे कवी अशोक कौतिक कोळी सर यांनी अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये शेतकऱ्यांच्या मनातील भावना या कवितेत मांडले आहेत. तरी या कवितेची सुंदर चाल ऐकण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा.




                                                                                                                                                    

येथे क्लिक करा.






Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने